Tuesday, June 07, 2011

पाच लाखापर्यंतच्या उत्पनाला आता 'रिटर्न'ची गरज नाही

आथिर्क वर्ष 2010-11 मध्ये ज्यांचे वेतन व व्याज उत्पन्न पाच लाख रु.पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना यापुढे आयकर विवरणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. 'सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस'च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी येथे ही माहिती दिली. हा अधिकारी म्हणाला: यामुळे देशभरातील 85 लाख पगारदार करदात्यांना आता 'रिटर्न' भरावा लागणार नाही.         
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8754927.cms              

No comments:

Post a Comment